देगलूर : मातंग समाजाला सामाजिक व आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी देगलुरात २२ आॅगस्ट रोजी विराट मोार्च काढण्यात आला़ ...
किनवट : वाहकांची विविध पदे रिक्त, सुट्या भागांचीही वाणवा आणि टायर नसल्याने ९ बसेस आगारातच उभ्या असल्याने यापोटी दररोज १ लाख रुपयांचा फटका किनवट आगाराला बसत आहे. ...
नांदेड:जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला असल्याने चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे. ...
नांदेड: यंदाच्या पावसाळ्यात सर्वच नक्षत्रांनी हुलकावणी दिल्यामुळे चिंतातूर झालेल्या शेतकऱ्यांना श्रावण सोमवारी दुपारी झालेल्या दोन तास पावसाने दिलासा मिळाला़ ...