अक्षता समितीने युवती व युवकाच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांचे मन वळविले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच वालंबा, ता. अक्कलकुवा येथेही बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले होते. ...
आता मराठवाड्याच्या राजकीय नेतृत्वाने न डगमगता आकडेवारी शासनासमोर ठेवून आपले हक्क पदरात पाडून घ्यावेत, असा सूर ‘आमचा हक्क, आमचं पाणी’ या वृत्तमालिकेनंतर मराठवाड्यातील जलतज्ज्ञांनी काढला. ...