शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुंबईतील 'मातोश्री' पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 5:16 PM

आजची शिवसेना ही क्षीण झाली आहे

ठळक मुद्देशिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी भाजपा आजही तयार सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे व्हेंटीलेटरवर

नांदेड : शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही देश हिताची होती. आजची शिवसेना ही क्षीण झाली असून मुंबई येथील 'मातोश्री'पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्याचा टोमना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मारला.

नांदेड येथे बुधवारी एका खाजगी कार्यक्रमासाठी आल्यानंतर मुनगंटीवार हे पत्रकारांशी बोलत होते. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे व्हेंटीलेटरवर आहे. त्यामुळे ते फार काळ टिकणार नाही. २५ आॅक्टोबर १९५१ पासूनचा इतिहास पाहिला असता. देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुकीतील भिन्न विचारसरणीची कोणतीही सत्ता सलग पाच वर्ष टिकली नसल्याचा हवाला देत सध्याचे सरकार किती दिवस टिकेल हे कोणालाही सांगता येत नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी नुकतेच जे विधान केले ते मात्र अगदी खरे आहे. हे सरकार मुस्लिम समाजाच्या आग्रही मागणीमुळे भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेशी युती करुन स्थापन झाले आहे. या सरकारला शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाबाबत काहीही देणे घेणे नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास आजही सत्ता स्थापन करू शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे ‘सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते’. असे सांगत शिवसेनेने आजही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी आम्ही तयार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNandedनांदेड