शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नांदेड, हिंगोलीतील सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण तुडुंब; दोन गेट उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:11 IST

पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड: नांदेड जिल्ह्यासह हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण शंभर टक्के भरल्याने हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी धरणाचे दोन गेट उघडले असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत तीन जिल्ह्यांतील जवळपास १ लाख १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सिंचन केले जाते. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी इसापूर धरणातील पाणीपाळ्या शेती सिंचनासाठी महत्त्वाच्या ठरतात.

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या जयपूर बंधा-यातून येणारा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणात येणारे अतिरिक्त पाणी इसापूर धरणाच्या सांडव्याची दोन गेट १० सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात ६९४ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणातील येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन या परिसरातील नदीकाठावरील, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात मंगळवारी धरणक्षेत्रातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचा येवा वाढल्यास धरणाचे गेट आणखी उघडण्यात येतील, असे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसDamधरणNandedनांदेडHingoliहिंगोलीWaterपाणी