शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

राजकारणात जात, पैसा लागतो, मनसेच्या शहर प्रमुखाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 3:01 AM

या चिठ्ठीत ते म्हणतात, ‘आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि हे दोन्ही माझ्याजवळ नाही.

किनवट (जि. नांदेड) : राजकारणात जात आणि पैसा महत्त्वाचा असतो़ माझ्याकडे हे दोन्ही नाही. राजसाहेब मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून मनसेचे किनवट शहर प्रमुख सुनील ईरावार (२७, राग़ोकुंदा) यांनी रविवारी सकाळी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी ईरावार यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ असे लिहिले आहे. या चिठ्ठीत ते म्हणतात, ‘आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि हे दोन्ही माझ्याजवळ नाही.आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा मला माहीत आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी पण तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा बाळगतो. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे जीवनसंपवत आहे़ माझ्यामुळे कोणाला त्रास देऊ नका, आई मला माफकर, जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे, राजसाहेब मला माफ करा.’ईरावार हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते़ पक्षवाढीसाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला़ आत्महत्येचे नेमके कारण काय याचा तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे