शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

गाैराई पावली... एकही बाधित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:22 AM

नांदेड : गणरायानंतर सोमवारी घरोघरी सोनपावलांनी गौराईचे आगमन झाले. त्यामुळे घराघरात भक्तिमय वातावरण आहे. अशातच कोरोना रुग्णही आज निरंक ...

नांदेड : गणरायानंतर सोमवारी घरोघरी सोनपावलांनी गौराईचे आगमन झाले. त्यामुळे घराघरात भक्तिमय वातावरण आहे. अशातच कोरोना रुग्णही आज निरंक आहेत.

जिल्ह्यात सोमवारी प्रशासनाला ६४९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात एकही बाधित आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ९० हजार २८२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, २ हजार ६६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी दोघांनी कोरोनावर मात केल्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या आता ८७ हजार ६०० झाली आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९, मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात १२, ग्रामीण भागातील गृहविलगीकरणात ६ आणि खासगी रुग्णालयात ४ जण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या ३१ जणांपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. कोरोनामुळे मयतांची संख्याही आता घटली आहे.