शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

चीन हल्ल्याच्या तर पाकिस्तान घुसखोरीच्या तयारीत, हे मोदी सरकारचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 9:38 PM

काँग्रेस सरकारने पाकिस्तानमधून बांग्लादेशाला अलग करून स्वातंत्र्य दिले तर चिनला सुध्दा धडा शिकवला

नांदेड : भारताच्या सीमेवर एकीकडून चीन हल्ल्याच्या तयारीत तर दुसरीकडे पाकिस्तानमधून दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे चित्र आहे, हे मोदी सरकारचे अपयश असल्याची टीका माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नरंगल येथील एका जाहीर सभेत बोलताना सांगितले केली.

देशात काँग्रेसचे राज्य असताना स्वर्गवासी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानमधून बांग्लादेशाला अलग करून स्वातंत्र्य दिले तर चिनला सुध्दा धडा शिकवल्या गेला होता,अशी आठवण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नरंगल येथे सांगितले. मोदी सरकार ने  370 कलम काढून काय केले ? त्या ठिकाणी प्रगती झाली नसुन उत्तर प्रदेशात भाजप सरकार असुन त्या ठिकाणी दलीतांची हत्या होते. ते सरकार झोपीच सोंग घेत असल्याचा प्रकार चालू आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वंचीत बहुजन आघाडी हे दलीत अल्पसंख्याक यांची दिशाभूल करत आहे.काँग्रेस हे सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणर पक्ष आहे काही लोक हे काँग्रेस ला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी यांच्या विचारांचा पक्षाला विजय करा असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच वंचीत  बहुजन आघाडी हा पक्ष भारतीय जनता पार्टी ला मदत करते असा आरोप ही शिंदे यांनी केला. 

याप्रसंगी पालकमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार एस गंगाराम, जिल्हा परिषद सदस्य मिसाळे गुरजी, बापुराव गजभारे,शिवाजीराव देशमुख बळेगावकर, गोविंदराव गौड, बाळासाहेब रावनगावकर, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बास्टेवाड, पंचायत समिती सदस्य राजेश फुलांरे, माजी जिल्हा परिषद सदस्य डिगाबर साखरे, रामचंद मुसळे, जगदीश पाटील भोसीकर, तालुका अध्यक्ष उद्धव पवार, शहरध्यक्ष माधव कदम, माजी सभापती डॉ माणिक जाधव, जिल्हा सल्लागार उत्तमराव पाटील लोमटे बारडकर, माजी नगरसेवक निळकंठ पडोळे यांच्या सह अदि उपस्थितीत होते.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNandedनांदेड