शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

यंदा ढोल-ताशाविनाच होणार श्रीगणरायाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 20:41 IST

कोरोना संसर्गाचा परिणाम म्हणून ढोल-ताशांचा आवाज होईल की नाही, याबाबत संशय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ताशांचा आवाज झरररं झाला न गणपती माझा नाचत आला’ असे यंदा दिसणार नाहीच आणि दिसलेही तरी ते क्वचितच असेल. कोरोना संसर्गाचा परिणाम म्हणून ही स्थिती यंदा श्रीगणेशोत्सवावर ओढवली आहे. त्यामुळे, यंदा ढोल-ताशांचा आवाज होईल की नाही, याबाबत संशय आहे.नागपुरातील जवळपास सर्वच ढोल-ताशा-ध्वज पथक हे सामाजिक उपक्रमाअंतर्गत सुरू झालेले आहेत. त्यामुळे, कुठल्याही नादपथकांमध्ये ढोल-ताशा पथकांचे वेगळेपण कायम उठून दिसले आहे. त्यात आर्थिक गणितही असले तरी ते सर्व सामाजिक उपक्रमांसाठीच लावले जातात, हेही उघड सत्य आहे. मात्र, यंदा श्रीगणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले असल्याने आणि उत्सवास मर्यादित परवानगी दिली असल्याने दरवर्षी प्रमाणे यंदा तसा जल्लोष राहणार नाही, हे निश्चित झाले आहे.

शहरात ३०च्या जवळपास ढोल-ताशा-ध्वज पथके आहेत. मात्र, या पथकांना नाद करण्यास अद्यापही परवानगी दिली गेलेली नाही. त्यामुळे, हे पथके संघटितरित्या पोलीसांच्या मदतीला असणार आहे. शिवाय, यंदा कोणत्याही मंडळात वादन करण्यापेक्षा विशिष्ट ठिकाणी राहून शहरात श्रीगणेशोत्सवाची वातावरणनिर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे. फिजिकल डिस्टेन्सिंग, सामाजिक भान, निर्माल्य संकलन आणि इतर गोष्टींवर जनजागृती करण्यावर यंदा सर्वच पथकांचे लक्ष केंद्रित असणार आहे.शुक्रवारी बैठकपथकांची भूमिका यंदाच्या उत्सवात काय असेल, याबाबत सर्व पथकांची शुक्रवारी बैठक आहे. ११ दिवस असणाऱ्या या उत्सवात प्रत्येक पथकाला कुठे व कोणतही जबाबदारी मिळेल, हे या बैठकीतूनच स्पष्ट होणार असल्याचे बेधुंद ढोल-ताशा पथकाचे अमेय पाण्डे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव