शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नागपुरात भाज्यांचे भाव आकाशाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:26 AM

शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव दुप्पट-तिपटीवर गेले आहेत. विशेषत: टोमॅटोचे भाव चारपट वाढले आहेत.

ठळक मुद्देटोमॅटो चारपट वाढले : शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव दुप्पट-तिपटीवर गेले आहेत. विशेषत: टोमॅटोचे भाव चारपट वाढले आहेत.कळमना व कॉटन मार्केटमध्ये १५ दिवसांपूर्वी १०० रुपयांचा क्रेट आता ३०० ते ४०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात पूर्र्वीच्या १० रुपयांच्या तुलनेत आता टोमॅटोचे भाव २० ते २५ रुपयांवर गेले आहेत. याचप्रकारे अद्रक घाऊक बाजारात ८० ते १०० रुपये विकल्या जात आहे. एक महिन्यापूर्वी ३० ते ४० रुपये भाव होते.५ ते ६ रुपये किलो वांगे आता १५ ते २० रुपयांवर गेले आहेत. याशिवाय चवळी व गवार शेंग, सिमला मिरची, कारले, वांगे, कोथिंबीर, बटाटे, भेंडीचे भाव तिप्पट झाले आहेत.देशाच्या अनेक भागात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव दुप्पट-तिपटीवर गेले आहेत. विशेषत: टोमॅटोचे भाव चारपट वाढले आहेत.चे आंदोलन सुरू आहे. त्यांचा थेट परिणाम भाज्यांच्या वाहतुकीवर पडल्यामुळे आणि बाजारात आवक कमी झाल्याने कळमना आणि कॉटन मार्केटमध्ये भाज्यांचे भाव दरदिवशी वाढत आहेत. किरकोळ बाजारातही भाज्यांची आवक कमी झाली आहे.कोथिंबीर ७० रुपये किलोमध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथून कोथिंबीर, चवळी व गवार शेंग, बटाटे आणि भेंडीची आवक होते. पण काही दिवसांपासून शेतकºयांच्या आंदोलनाने आवक मंदावली आहे. त्यामुळे या भाज्या महागल्या आहेत. पूर्वी १० रुपये किलो विकणारी कोथिंबीर आता ६० ते ७० रुपयांवर पोहोचली आहे. आता छिंदवाडा येथून केवळ कोथिंबीर येत आहे. बाजारात पत्ता कोबी, कोहळे व लवकी स्वस्त भावात आहे.भाज्यांची किंमत (किलो)टोमॅटो ३०० ते ४०० रुपये क्रेटअद्रक ८० ते १०० रु.फणस ७० ते ८० रु. किलोचवळी शेंग ४० ते ५० रु.गवार शेंग ४० रु. किलोसिमला मिरची ४० ते ५० रु.वांगे १५ ते २० रु.कोथिंबीर ६० ते ७० रु.

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई