शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा ठासून दावा

By कमलेश वानखेडे | Updated: August 19, 2023 17:43 IST

सत्तेसाठी वाटेल ते सुरू, वडेट्टीवारांची टीका

नागपूर : राज्यातील मुख्य खुर्ची सप्टेंबर महिन्यात बदलेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. लवकरच महाराष्ट्रात काय बदल होईल हे जनता बघेल. मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल. आमचं सरकार येईल, असे मी म्हणत नाही. पण खात्रीशीर सांगतो की, सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल. हे मी ठासून सांगतो आहे की, येत्या १५ दिवसात काय बदल होईल हे जनता बघेल, असा दावा वडेट्टीवार यांनी केल्याने राजकीय वर्तळाच्या भूवया उंचावल्या आहेत.

वडेट्टीवार म्हणाले, कार्यक्रमांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सहसा एकत्र दिसत नाहीत. कधी पुण्याचे तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. कधी मुख्यमंत्री नसतात. यावरून सर्वकाही आलबेल आहे की नाही, अशी शंका येते. पण जनतेला हा खडा तमाशा दिसतो आहे. सत्तेच्या हव्यासापोटी यांनी माहाराष्ट्राची पत घालविली आहे. सत्तेसाठी वाटेल ते सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

कोरडा दुष्काळ सरकारला घोषित करावा लागेल

राज्यात २२ दिवसांपासून पावसाने दडी दडी मारली असून त्यामुळे पीक संकटात आले आहे. नाथसागर धरण फक्त ३४ टक्के भरले आहे. ११ जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करावी लागेल, अशी परिस्थती आहे. सरकारला जवाबदारी स्वीकारून काम करावे लागेल व कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागेल, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एक रुपयात पीक विमा काढणारे सरकार कशी मदत करते हे आता पहावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस