शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा ठासून दावा

By कमलेश वानखेडे | Updated: August 19, 2023 17:43 IST

सत्तेसाठी वाटेल ते सुरू, वडेट्टीवारांची टीका

नागपूर : राज्यातील मुख्य खुर्ची सप्टेंबर महिन्यात बदलेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. लवकरच महाराष्ट्रात काय बदल होईल हे जनता बघेल. मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल. आमचं सरकार येईल, असे मी म्हणत नाही. पण खात्रीशीर सांगतो की, सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल. हे मी ठासून सांगतो आहे की, येत्या १५ दिवसात काय बदल होईल हे जनता बघेल, असा दावा वडेट्टीवार यांनी केल्याने राजकीय वर्तळाच्या भूवया उंचावल्या आहेत.

वडेट्टीवार म्हणाले, कार्यक्रमांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सहसा एकत्र दिसत नाहीत. कधी पुण्याचे तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. कधी मुख्यमंत्री नसतात. यावरून सर्वकाही आलबेल आहे की नाही, अशी शंका येते. पण जनतेला हा खडा तमाशा दिसतो आहे. सत्तेच्या हव्यासापोटी यांनी माहाराष्ट्राची पत घालविली आहे. सत्तेसाठी वाटेल ते सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

कोरडा दुष्काळ सरकारला घोषित करावा लागेल

राज्यात २२ दिवसांपासून पावसाने दडी दडी मारली असून त्यामुळे पीक संकटात आले आहे. नाथसागर धरण फक्त ३४ टक्के भरले आहे. ११ जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करावी लागेल, अशी परिस्थती आहे. सरकारला जवाबदारी स्वीकारून काम करावे लागेल व कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागेल, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एक रुपयात पीक विमा काढणारे सरकार कशी मदत करते हे आता पहावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस