शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

सामाजिक कार्यकर्ते शंकर सुगंध यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 10:56 PM

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर - काैटुंबिक कलहातून नैराश्य आल्याने सामाजिक कार्यकर्ते शंकर सुगंध (वय ४०) यांनी गळफास लावून आत्महत्या ...

ठळक मुद्देकाैटुंबिक कलहातून नैराश्य - गळफास लावून घेतला

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर - काैटुंबिक कलहातून नैराश्य आल्याने सामाजिक कार्यकर्ते शंकर सुगंध (वय ४०) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी या घटनेचे वृत्त उजेडात आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली. सुगंध छापरूनगरात राहत होते. ते लकडगंज पोलीस ठाण्याच्या शांतता समितीचे सदस्य होते. राजकीय पक्षाशीही ते संबंधित होते. मनिमळावू स्वभावाचे धनी असल्याने ते लकडगंज परिसरात चांगले ओळखले जायचे.

गेल्या काही महिन्यापासून ते आर्थिक कोंडीचा सामना करीत होते. त्यात कौटुंबिक कलह वाढल्याने ते जास्तच अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. कौटुंबिक कलहातून त्यांची पत्नी घरून माहेरी निघून गेली होती. परत यावी म्हणून सुगंध यांनी अनेक प्रयत्न केले. पोलीस स्टेशन, भरोसा सेलमध्येही समेट घडविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यात यश न आल्याने ते एकटे पडल्यासारखे झाले होते. त्यातून सुगंध यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज लकडगंजचे ठाणेदार पराग पोटे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर