शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

...तर काही विमानांची उड्डाणे रद्दही होऊ शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST

नागपूर : लॉकडाऊनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काही विमाने रद्द होऊ शकतात. लॉकडाऊनच्या पूर्वीही नागपूर विमानतळावरील प्रवाशांची संख्या ...

नागपूर : लॉकडाऊनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काही विमाने रद्द होऊ शकतात. लॉकडाऊनच्या पूर्वीही नागपूर विमानतळावरील प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आणखी प्रवासी कमी झाल्यास विमाने रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोनाच्या पूर्वी नागपूर विमानतळावरून दररोज ९ हजार प्रवासी ये-जा करीत होते. कोरोनात विमानसेवा बंद होती. परंतु अनलॉकनंतर प्रवाशांची संख्या हळूहळू वाढली आणि फेब्रुवारीत प्रवाशांची संख्या ५५०० पर्यंत पोहोचली. मागील तीन दिवसांपासून ही संख्या ४ हजारावर आली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटकसह काही राज्यांसाठी आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. सुत्रांनुसार सोमवारी लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर स्थिती स्पष्ट होणार आहे. प्रवाशांची संख्या ३ हजारापेक्षा कमी झाल्यास विमाने रद्द करण्याचे प्रमाण वाढणार आहे.

टर्मिनलमध्ये नियमांचे पालन करावे

सध्या गोवा, गुजरात, राजस्थान, दिल्ली येथून नागपूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. सध्या विमानांचे नियमित संचालन सुरु आहे. प्रवाशांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी डीजीसीएच्या वेबसाईटवर आरटीपीसीआर टेस्टबाबत चौकशी करावी.

- आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक