शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
2
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
3
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
4
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
5
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
6
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
8
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
9
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
10
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा
11
ऑफिसला या नाहीतर, कंपनीही सोडू शकता; गुगलचा 'वर्क फ्रॉम होम'बद्दल कठोर निर्णय
12
रेल्वे रुळावर बाईक पेटवली, रीलच्या नादात जीवघेणी स्टंटबाजी तरुणाला महागात पडली!
13
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय; आता हवे तेवढे टेरिफ लावू शकतात...
14
Sonam Raghuvanshi : "सोनमकडे २ फोन होते, सतत चॅटिंगमध्ये बिझी असायची"; राजाच्या वहिनीचा धक्कादायक खुलासा
15
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सादर केलेला भाडे करार खोटा; शशांकला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी
16
BLOG: ‘बुलेट’ येईलच हो, पण आधी लोकल ‘ट्रॅक’वर आणा! इतके जीव जातात, तरी काहीच कसं वाटत नाही?
17
'सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारने सांगितले हत्या करण्याचे कारण
18
WTC Final : रबाडाच्या भेदक माऱ्यानंतर चर्चेत आला बुमराह; जाणून घ्या त्यामागचं कारण
19
रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम
20
सोनमच्या ‘बेवफाई’चा मेघालयला आर्थिक फटका, राजाच्या हत्येनंतर अनेकांनी रद्द केल्या बुकिंग्स...

शरद पवार म्हणतात महाविकास आघाडी पण पटोले म्हणतात काँग्रेसला माहीतच नाही

By कमलेश वानखेडे | Updated: August 31, 2022 18:03 IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत नाना पटोले यांची स्पष्टोक्ती

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी मिळून लढणार व यावर चर्चा सुरू आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केले होते. पण याबाबत काँग्रेसला काहीच माहीत नाही, असे आश्चर्यकारक वक्तव्य नाना पटोले यांनी बुधवारी केले. ते शरद पवार यांचे मत आहे. काँग्रेस स्थानिक पातळीवरील नेत्यांशी बोलून याबाबतचा निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पटोले यांच्या परिवारात बुधवारी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महागाई वाढली आहे. गेल्या सात आठ वर्षांत मुठभर लोकं श्रीमंत झाली, गरीब आणखी गरीब व्हायला लागलाय. ही दरी निर्माण होण्याचे नेमके कारण काय. केंद्र सरकारने तरुण, शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत द्यायला पैसा नाही, आणि वेगवेगळ्या कामात खर्च केला जात आहे. राजकारण पाहूण सरकार निर्णय घेत आहे. या सरकारने मराठा तरुणांसाठी नोकरी बाबात जे धोरण स्वीकारलं, त्याला विरोध नाही. पण त्यासाठी वेगळा निधी देण्याची मागणी त्यांनी केली. गोहाटीत काय तमाशा झाला हे माहित आहे. हे नेते सत्ता एन्जॅाय करीत आहे. प्रदुषण कोणी केलं हे जनतेला माहित आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

राज्यात काँग्रेसच मोठा पक्ष राहणार

मधल्या काळात डोकी फिरवून काँग्रेस कमजोर करण्याचा प्रयत्न केला गेला. पण महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष होता आणि राहणार, असेही पटोले यांनी ठासून सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी