शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

इथं माणसं राहतात, शेळ्यामेंढ्या नव्हे! एक वस्ती अशीही... आधार कार्ड, जातीचे दाखले नाहीत, पण व्होटिंग कार्ड आहे

By मंगेश व्यवहारे | Updated: August 3, 2023 14:12 IST

घाणीतील बोअरवेलमधून लोक पिण्याचे पाणी भरतात. या दूषित पाण्यामुळे आजारांचा विळखा येथे पाचवीलाच पुजला आहे. येथील ३०० झोपड्यांमध्ये सुमारे  दोन हजार लोकं राहतात.

मंगेश व्यवहारे/विशाल महाकाळकर

नागपूर : एक वस्ती अशीही... जेथे ना रस्ते पोहोचले, ना पिण्यासाठी पाणी. वस्तीत व्होटिंग कार्ड सर्वांकडे आहे. मात्र आधार कार्ड अन् जातीचे दाखले नाहीत. दक्षिण  नागपुरातील या वस्तीचे नाव आहे सिद्धेश्वरीनगर झोपडपट्टी. घाणीतील बोअरवेलमधून लोक पिण्याचे पाणी भरतात. या दूषित पाण्यामुळे आजारांचा विळखा येथे पाचवीलाच पुजला आहे. येथील ३०० झोपड्यांमध्ये सुमारे  दोन हजार लोकं राहतात. बहुतांश लोक गोंड समाजाचे आहेत. पावसाने घराघरांत पाणी शिरले. त्यामुळे संसार उघड्यावर आला होता. ‘लोकमत’च्या चमूने वस्तीला भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. 

- मुलांची नावे शाळेत आहेत; पण त्यांना शाळेचे नावही सांगता आले नाही.     - दवाखाना, शाळा नाही, खड्डे खणण्याची  कामे तरुण करतात. - काही महिन्यांपूर्वी एकाचा उपासमारीने मृत्यूही झाल्याचे लोकांनी सांगितले.- ज्येष्ठ मंडळींकडे  जुने रेशनकार्ड आहे. तरुणांकडे जन्मदाखले नाहीत.- यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही; त्यामुळे योजनांचा लाभ नाही.

लोक सांगतात, आम्हाला टँकरचे पाणी नाही   वस्तीपर्यंत टँकर येतात; पण आम्हाला पाणी मिळत नाही. टँकरचे पाणी तुमच्या वस्तीसाठी नसल्याचे सांगितले जाते.  येथे पाच बोअरवेलपैकी तीन बंद आहेत. २० सार्वजनिक शौचालये आहेत; पण ती दोन हजार लोकवस्तीसाठी अपुरी आहेत. निवडणुकीत वस्तीपर्यंत गाड्या येऊन लोकांना मतदानासाठी नेले जाते. आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी नंतर फिरकत नाहीत.  

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा