दुरांतो एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना नेहमीच अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर प्रवाशांना अगोदरच वापरलेले बेड रोल उपलब्ध करून दिले जात आहे. ...
प्रादेशिक विकासाचा समतोल साधण्यासाठी गठित करण्यात आलेल्या राज्यातील तीन वैधानिक विकास मंडळांचे अस्तित्व पुन्हा एकदा जर-तर च्या चक्र व्यूहात अडकले आहे. ...
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाने लागू केलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना आता महाराष्ट्रातही लागू करण्यात आली आहे. ...
गेल्या एक महिन्यापासून पोलीस दादांवरील बंदोबस्ताचे ओझे गांद्यावरुन उतरलेले नाही. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना मानसीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील ईव्हीएम संबंधित मतदारसंघाच्या मतमोजणी स्थळी उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुम्समध्ये सुरक्षित ...
सध्या संपूर्ण राज्य वीज संकटाने घेरले आहे. विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी जोड-तोड करून, केवळ १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. ...
भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या पदाचा गुरुवारी राजीनामा दिला. गृह मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही, त्यातच नाईलाजाने शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देणे या दोन ...