कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम सुरू केल्यानंतर भाजपचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्र सरकारनेही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या संचालक ...
गैरहजर आंतरवासितांकडून (इन्टर्न) विशिष्ट शुल्क आकारून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या तक्रारीचे प्रकरण मेडिकलच्या रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाला (पीएसएम) चांगलेच भोवले आहे. ...
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनन्स या सारख्या ऐतिहासिक स्थळांना सुरक्षा कवच पुरविले गेले आहे. परंतु याच सुरक्षा यंत्रणेला एके-४७ पेक्षाही अधिक धोका ...
नक्षल चळवळीतील १५ वर्षांत अनेक हिंसक कारवाया करून नक्षल्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या दलम कमांडर गोपीला वरिष्ठ नक्षल्यांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्याच्यावर संशय व्यक्त केला ...
काटोल आणि नरखेड तालुक्यातील बंधारे बांधकामात गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाअंती १४ जणांविरुद्ध ‘एसीबी’ (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)ने गुन्हे दाखल केले आहे. तब्बल सहा वर्षांनंतर ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी आज, शुक्रवारी राज्य व केंद्र शासनाला महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे ... ...
रामटेकच्या खिंडसी आणि नवेगाव खैरीच्या पेंच जलाशयात उद्या (दि. १५) ‘सी प्लेन’ उतरणार आहे. विदर्भात पहिल्यांदाच पाण्यात विमान उतरण्याचा प्रयोग साकार होणार आहे. ...