म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
गुंतवणुकीच्या योजनेतून नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या वासनकर समूहातील सदस्यांच्या बँक खात्यात १०० कोटींची रक्कम असल्याचे आरोपी प्रशांत वासनकर याने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले. ...
मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी ज्या कंपन्यांनी भूखंड घेतले पण अद्याप उद्योग सुरू केले नाही त्यांना उद्योग सुरू करण्याबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या. त्यांनी लवकरात लवकर उद्योग सुरू ...
आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या कंपन्यांमध्ये आणखी एका वित्तीय कंपनीची भर पडली आहे. एलकेपी सिक्युरिटी लिमिटेड, धंतोली असे या कंपनीचे नाव असून, ...
देशातील इतर भागांच्या तुलनेत नागपूरची संत्री गोड आणि दर्जेदार असून, जगभरात लोकप्रिय आहेत. संत्रा हे विदर्भातील प्रमुख फळपीक असताना त्याच्या विपणन व ब्रँडिंगकडे शासाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. ...
उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप कमी होताना दिसत नाही. रविवारी आणखी एका रुग्णाचा डेंग्यूने बळी घेतला. देशपांडे ले-आऊट वर्धमाननगर येथील रहिवासी संकेत राजेश सावरकर (१७) असे मृताचे नाव आहे. ...
उपराजधानीत डासांचा कहर झाला आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळी या डासांचा उपद्रव वाढल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. एकीकडे डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या त्यात या वाढत्या डासांमुळे ...
रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रुप डीच्या परीक्षेकडे सलग तिसऱ्या आठवड्यातही उमेदवारांनी पाठ फिरविली असून केवळ २७.९९ टक्के विद्यार्थीच परीक्षेला उपस्थित राहिल्याचे ...
काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील, ...
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील टाकावू अॅसिडयुक्त रसायनांमुळे माणसे, जनावरे, शेती व पाण्याचे स्त्रोत धोक्यात असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...