जिल्ह्यातील सिंचन क्षमता व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने गतकाळात दोन हजारांवर तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. परंतु या तलावात साचलेला गाळ आजवर काढलेला नाही. ...
महापालिकेत दहनघाटांवर अंत्यसंस्कारासाठी लाकूड पुरवठा करण्यात झालेला घोटाळा अंकेक्षण अहवालाने उजेडात आणला आहे. या अहवालात उघडकीस आलेले सत्य लाजिरवाणे तेवढेच संतापजनकही आहे. ...
दुष्काळ, कर्जमाफी आदी मुद्यांवरून नव्या सरकारला विधिमंडळात घेरण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ...
दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदतीचा हात देण्याच्या हेतूने कापसाला प्रति क्विंटल बोनस देण्यावर सरकार विचार करीत आहे, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. ...
राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर प्रथमच विदर्भाच्या राजधानीत म्हणजे नागपुरात आलेल्या युती सरकारकडून या भागातील जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी पावले उचलणे सुरू झाले आहे. सामाजिक न्याय ...
हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात येणारे आंदोलनकर्ते, नेते, कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे मुंबई आणि पुण्याकडील भागात जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील ‘वेटिंग’वाढले असून, प्रवाशांना ‘कन्फर्म’ बर्थ मिळत ...
शेतकऱ्यांना गहू, तांदूळ लावून पैसे मिळणार नाहीत. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत शेतात नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाचे ...
माध्यमांचे स्वरूप आता बदलले आहे. केवळ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्या एवढेच ते मर्यादित नसून इंटरनेट, सोशल साईटस् आणि मोबाईल यामुळे माहितीचा स्फोट होतो आहे. ...
सर्वसाधारण मुलांसाठी सार्वजनिक बाग म्हणजे मोठी आनंदाची ठेवच. परंतु विशेष मुलांचे काय, अशा मुलांना स्वत:चा तोल सांभाळून सरळ रेषेत चालणे सोपे नसते, तेव्हा सामान्य मुलांशी ...