उच्च न्यायालयाने आरक्षणास दिलेली स्थगिती सर्वाेच्च न्यायालयाने उठवावी, याकरिता राज्य शासनाने मराठा समाजाची सत्य बाजू सर्वाेच्च न्यायालयात मांडून मराठा समाजाचे आरक्षण टिकवावे, ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर विकास कामांना ४० टक्के कपात लागू करण्याबाबतची घोषणा करून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढवून घेतली आहे. ...
विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील तब्बल १० हजार ४१९ गावे दुष्काळाच्या गर्तेत सापडली असून शेतकरी आत्महत्यांचा आकडाही दिवसेंगणिक वाढत आहे. गेल्या वर्षभरात विदर्भात ८३८ कास्तकारांनी नापिकी ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेल्या पोलिसांना व्यवस्था पुरविताना दुजाभाव केला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...
उत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळेच उत्पन्न वाढवायचे कसे,अशा कचाट्यात सापडलेल्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या घोटाळ्याचा १२ पानी चौकशी अहवाल कामठी येथील सहाय्यक निबंधक चैतन्य नासरे ...
गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने नागरिकांना झुलवत असलेल्या रामझुल्याचा वनवास अखेर रविवारी संपला. रामझुल्याच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे त्रस्त असलेल्या नागपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने रविवारी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या ...
दुष्काळ, कर्जमाफी आदी मुद्यांवरून नव्या सरकारला विधिमंडळात घेरण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काँग्रेसतर्फे ...
राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर असून पुढील तीन महिने विकास कामांवरील खर्चात ४० टक्के कपात लागू करावी लागेल, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केली. ...