रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व परिश्रमाच्या बळावर आपल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या नागपुरातील खऱ्या ‘आयकॉन्स’चा शोध घेऊन ...
आघाडी सरकारच्या काळातील मंत्र्यांकडे असलेले पीए, पीएस आणि ओएसडी यांना पुन्हा त्याच पदावर मंत्रालयात न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे. ...
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा वनपरिक्षेत्रातील कोंजेड भागात शनिवारी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास ३० ते ४० च्या संख्येत असलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी वन कर्मचाऱ्यांना दोन तास ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका दिशादर्शक निर्णयात देशातील बंधूभाव, एकता व अखंडता ही मूल्ये सर्वोच्च असल्याचे मत व्यक्त करून, प्रत्येक नागरिकांनी मूलभूत अधिकारांसाठी ...
जात वैधता प्रमाणपत्र देणे हे मोठे काम आहे. वैधता करून प्रमाणपत्र देण्याचे काम आव्हान म्हणून सामाजिक न्याय विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने स्वीकारले आहे. ...