भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. संविधानात सर्व धर्मांना समान न्यायाची तरतूद आहे. परंतु अलीकडे धर्माच्या नावावर अल्पसंख्यक समुदायाला घाबरविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. ...
हॉटेलच्या आडोशाने गेल्या अनेक वर्षांपासून चालविला जाणारा गणेशपेठमधील पॉश कुंटणखाना शोधून गुन्हे शाखेच्या पथकाने तीन मुलींना ताब्यात घेतले. त्यात एक मुंबईची आहे. ...
नवी दिल्ली- सर्व मंत्रालये व विभागांनी कार्यालयीन गरजेच्या इलेट्रॅनिक्स वस्तूंची मागणी करताना स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या योजनेंर्तगत हे निर्देश देण्यात आले आहेत ...
मैत्री परिवार संस्थेतर्फे मैत्री गौरव पुरस्कार सचिन बुरघाटे यांना प्रदान करताना आचार्य हरिभाऊ वेरुळकर, श्रीरामपंत जोशी, प्रा. संजय भेंडे, मिथुन चौधरी, विष्णू मनोहर, प्रा. विजय शाहाकार, प्रमोद पेंडके, जगदीश गणभोज, अनिल बोबडे. ...