गुजराती समाजाचे श्रद्धास्थान व मानवसेवेचे आदर्श असलेले श्रद्धेय संत हरिराम बाप्पा यांच्यावर सोमवारी सायंकाळी कळमेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘छोटे जलाराम बाप्पा’ ...
महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिले. मागण्यांवर विशेष लक्ष देऊन त्या सोडविण्याचे आश्वासन मंत्र्यांनी ...
समाजातील अनैतिक रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात. सर्वांना समान वागणूक असावी, कुणावरही अन्याय-अत्याचार होऊ नयेत, असे विचार मांडणारे अनेक जण आधुनिक भारतात होऊन गेले. ...
बालकलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य महोत्सवात सोमवारी चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. ...
औरंगाबाद : महावितरणने शहरातील वीज ग्राहकांकडून एलबीटीसोबत अतिरिक्त भार वसूल केला जात आहे. ग्राहकांना शंभर ते दोन हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त आकार भरावा लागत आहे ...
कोळसा, मॅगनिज, डोलामाईट यासारख्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर - रामटेक रेल्वे सुरू केली. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही ही रेल्वे लाईन पुढे गेली नाही. ...
कडाक्याच्या थंडीचा परिणाम भाज्यांवर झाल्याने स्थानिक उत्पादकांकडून मध्यंतरी वाढलेली आवक सध्या अचानक कमी झाली. परिणामी भाज्यांचे भाव पुन्हा आकाशाला भिडले असून, ...
आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत चामोर्शी येथील स्व. राहुलभाऊ बोम्मावार ...
दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ...
हर्षल-नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांची त्रयी ही २०१५ या वर्षात अस्थिरता निर्माण करणार असून, येणारे वर्ष देशासाठी अस्थिरता व अशांततेचे राहणार आहे, असे भाकीत आंतरराष्ट्रीय ...