व्यक्तिमत्त्व व देशाच्या विकासासाठी ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. गुंतवणूकदारात जागृती निर्माण व्हावी ...
मृत्यू हा शब्द उच्चारला तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. मृत्यू अटळ असला तरी तो येऊच नये, असे वाटते. नेमका मृत्यू कसा आणि कोठे होईल, हे पृथ्वी तलावर कुणालाही सांगणे शक्य नाही. ...
ग्राहक संरक्षणाच्या संदर्भातील अस्तित्वात असलेले कायदे अधिक सक्षम करून ग्राहक हिताला बाधा पोहोचविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याची ...
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस व ज्येष्ठ कामगार नेते भाई ए.बी.बर्धन यांचा रविवारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ...
दोन वर्षांच्या जुळ्या मुलींसह आईने स्वत:च्या अंगावर घरी रॉकेल ओतून जाळून घेतले. यात गंभीररीत्या जळाल्याने दोन्ही मुलींसह आईचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खापरखेडा ...
संगीत ही भगवंताची ईबादत आहे. स्वरांची कुठलीच भाषा नसते कारण भाषा आली की शब्द येतात आणि शब्दांना वेगवेगळे अर्थ लावले जातात. या शब्दांमुळेच काही नेते निवडून येतात आणि ...
सुरुवातीला मिश्र आणि नंतर खुली अर्थव्यवस्था स्वीकारून काँग्रेसने भांडवलदारी धोरण अवलंबविले. या धोरणामुळे कामगारांचे नुकसान झाले आहे. आता मोदी सरकारची सुद्धा काँग्रेसच्याच ...
सेंद्रीय शेती कशी विकसित करता येईल याकडे आमचे लक्ष आहे. ग्राहकांना सेंद्रीय शेतीतून पिकविलेले धान्य, भाजीपाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. ...
सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावून नागपूरचा लौकिक वाढविणाऱ्या यश कोटेचा या विद्यार्थ्यांने पुन्हा एकदा नागपूरची मान उंचावली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ...