आदिवासींना अशिक्षित, गरीब, मागास असे समजले जात असले तरी त्यांच्यापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त शिक्षणानेच माणूस मोठा होत नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक ...
आज देशामध्ये वाढत्या लोकसंख्येत माणसांची कोणतीही कमी नाही. परंतु माणुसकीचा दुष्काळ पडतो आहे. त्यामुळे समाजासमाजात, जाती-धर्मात, पंथात माणूस विभागाला जात आहे, ...
त्याचे व्यक्तिमत्त्वच संगीतमय आहे. जीवनात टक्केटोणपे खाऊन आज प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला कैलाश खेर यांच्या बोलण्यात जीवनाचे तत्त्वज्ञान झळकते. त्यांच्या गायनाचे ...
पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन म्हणजे संगीताचे बादशहाच. त्यांचे संगीत म्हणजे जादुई होते. कधी काळजात रुतुन बसणारे तर कधी मस्तीत थिरकायला भाग पाडणारेही. ...
राज्यातील अनेक कंपन्या व वीज सहकारी संस्थांकडे महावितरणचे हजारो कोटी रुपये थकित आहेत. यासंदर्भातील जनहित याचिकेत महावितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना प् ...
विज्ञानाचा प्रत्येक शोध ऊर्जेवर आधारित आहे. ऊर्जा कशी तयार होते ते आईनस्टाईनने एका सूत्रात मांडले आणि विज्ञानशोधाची दिशाच बदलली. ‘बिग बँग’मधून ब्रह्मांड निर्माण होते, ...
देशातील १३ विख्यात व्यवस्थापन संस्था (आयआयएम)सोबतच आयआयएम नागपूरमध्ये सुद्धा प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी आयआयएम नागपूर पूर्णपणे तयार आहे. सुरुवातीला येथे ६० जागांसाठी प्रवेश दिले जातील. ...
भारत-चीन संबंधात अधिक सुधारणा झाल्यास संपूर्ण जगात दोन्ही देश एक नवीन शक्ती म्हणून उदयास येतील, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केले. ...
स्वाईन फ्लूच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचार घेत असलेल्या एका बाळंतीणीसह आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ...
उत्तर नागपुरात कबाडी व्यवसाय करणाऱ्या तरुणाला वर्धा मार्गावर बोलावून त्याची त्याच्या मैत्रिणीसमोर चार ते पाच जणांनी निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी तरुणाची ...