तूरडाळ घोटाळ्यावरून आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाने आज मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन वादळी ठरणार याचे संकेत दिले ...
गेल्या वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्य आहे. दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना करत आहोत, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राची वाट पाहणार नाही ...
स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता व ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे यांनी केले. ...
विदर्भाची मागणी ही ९५ वर्षे जुनी आहे. सर्वप्रथम १९२० मध्ये नागपुरातील अधिवेशनात ती झाली होती. त्यावेळी या मागणीला स्वत: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाठिंबा दिला होता. ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रविवारी नागपुरातील दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अंगावर अॅसिड टाकून पत्नीचा निर्घृणपणे खून करणाऱ्या एका आरोपी पतीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. ...