नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारने केंद्राच्या निकषांत बदल करून १०० पैकी सर्वाेच्च गुण मिळालेल्या शहरांना डावलण्यात आले असून, कमी गुण मिळालेल्या शहरांची निवड केली गेली ...
उसाची एफआरपी आता तातडीने ८० टक्के, तर हंगाम संपण्यापूर्वी उर्वरित २० टक्के दिली जाईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शुक्रवारी दुपारी नागपुरात विधान भवनात झालेल्या संयुक्त बैठकीत दिली ...
स्मार्ट सिटी निवडीची संपूर्ण प्रक्रिया केंद्राचे निकष व मंत्रिमंडळाच्या पूर्वमान्यतेने पारदर्शीपणे करण्यात आली आहे. राज्य शासनाने पुणे-पिंपरी चिंचवड नागरी समूहाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. ...
रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांबाबत लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशनच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनस्थळी महामोर्चा काढून निषेध करण्यात आला. ...
राज्यभरात या वर्षातील अवघ्या नऊ महिन्यात २ हजार २११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सानुग्रह अनुदानासाठी १ हजार ४५३ प्रकरणेच पात्र ठरली अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली ...
स्वतंत्र विदर्भाबद्दल वक्तव्य करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून अणेंच्या या वक्तव्याविरोधात सेना हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. ...