नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबई एन्ट्री पॉइंटवरील पाच टोलनाके टोलफ्री करण्याबाबत शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही ...
स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारने केंद्राच्या निकषांत बदल करून १०० पैकी सर्वाेच्च गुण मिळालेल्या शहरांना डावलण्यात आले असून, कमी गुण मिळालेल्या शहरांची निवड केली गेली ...
उसाची एफआरपी आता तातडीने ८० टक्के, तर हंगाम संपण्यापूर्वी उर्वरित २० टक्के दिली जाईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शुक्रवारी दुपारी नागपुरात विधान भवनात झालेल्या संयुक्त बैठकीत दिली ...
स्मार्ट सिटी निवडीची संपूर्ण प्रक्रिया केंद्राचे निकष व मंत्रिमंडळाच्या पूर्वमान्यतेने पारदर्शीपणे करण्यात आली आहे. राज्य शासनाने पुणे-पिंपरी चिंचवड नागरी समूहाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. ...