गावागावात विकासाच्या नावावर स्पर्धा निर्माण करून, जास्तीत जास्त गाव कसे स्मार्ट होईल, यासाठी राज्य शासनाने स्मार्ट व्हिलेज योजना राबविली आहे. ...
धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेज येथील विद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी करणारा शिक्षक अमित गणवीर याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. ...
गावातील अवैध दारू बंद करण्याचे अधिकार ग्राम रक्षक दलाला असेल, असे ज्येष्ठ समाजसेवी अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. ...
स्मार्ट सिटी, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग धोरण, कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करणे, घरकूल योजनांचे काम करण्यात यश आले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत विविध आक्षेप घेण्यात येत आहेत. ...
‘कॅन्सरला कॅन्सल करा’ हे ब्रीद वाक्य घेऊन ‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ...
कळमना बाजारात सोमवारी शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. एकीकडे शासनाने २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद केली आहे. ...
गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना पाच-पन्नास हजार रुपये व्याजाने देऊन त्यांच्या कोट्यवधींच्या जमिनी बळकावणाऱ्या .... ...
नानाविध प्रकारच्या देशी आणि विदेशी अशा वैशिष्टयपूर्ण रेसिपींनी खव्वयांना तृप्तीची ढेकर द्यायला लावणारे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ...
गावागावात ‘पारसबाग’ फुलवून, त्यातून सेंद्रीय पद्धतीने पोषक भाजीपाला पिकवून अॅनिमियावर मात करण्याचा प्रयोग विदर्भात यशस्वी झाला आहे ...