भाजपा व आरएसएस देशात हिंदुत्ववादी व जातीयवादी अजेंडा राबवित आहेत. देशात दलित, आदिवासी, मुस्लीम व मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार वाढले असून असाच अन्याय सुरु राहिला तर मी लाखो समर्थकांसह हिंदू धर्माचा त्याग करेन, असा इशारा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यम ...
या संकल्पनेतून शेतक-यांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतो असे ते म्हणाले. शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेत कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. ...
एकीकडे विरोधी पक्षांनी ‘हल्लाबोल’ यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधात पवित्रा घेतला असताना सत्ताधारीदेखील त्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले आहे. ...
गेल्या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारने केलेली कामे दिसलीच नाहीत, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशा फसव्या जाहिराती करण्यात आल्या. ...
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या पंचरंगी लढतीत लक्ष्मीकांत देशमुख यांनी बाजी मारली आहे ...
नागपूरच्या संत्र्यांची निर्यात वाढविण्यासाठी तसेच त्यांचे ग्रेडिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, जीआय मानाकंन वाढावे आणि येथील संत्र्यांची चव जगात पोहचविण्यासाठी नागपुरात वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल आयोजित करण्यात येत आहे. हा फेस्टिव्हल नागपूरची शान ठरेल, असा ...
वेगळ्या विदर्भसाठी लढा देणाऱ्या सर्व विदर्भवादी संघटनांच्यावतीने येत्या ११ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंद पाळण्यात येणार आहे. ...
एका ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’च्या ‘अॅडमिन’ला ‘आरटीएमएनयू’ हे नाव वापरविण्यावरुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कायदेशीर नोटीस बजावली होती. या मुद्द्यावरुन विद्यापीठ वर्तुळात चर्चांचे मोहोळ उठले असून ‘अॅडमिन’ महेंद्र निंबर्ते यांनी या नोटीश ...