गेल्या १५ वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या व बंद पडायच्या बेतात असलेल्या तीन जिल्हा बँकांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीमुळे जीवदान मिळाले आहे. ...
अंबाझरी संरक्षित वनक्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांमुळे शेकडो मोरांचे जीवन धोक्यात आले असून येथील जैवविविधता नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
शहरात सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अवघे सरकार नागपुरात आहे. परंतु चर्चा मात्र नागपुरी संत्र्याची होते आहे. याला कारणही तसेच आहे. संत्र्याची जगात वेगळी ओळख आहे ...
कर्जमाफी, बोंडअळीने झालेले कापसाचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत बुधवारी झालेली चर्चा प्रादेशिक वादात अडकल्याचे पहायला मिळाले. ...
महिला व बालविकास विभागांतर्गत करण्यात आलेल्या चिक्की व अन्य सामग्रीची नियमबाह्य खरेदीचा मुद्दा बराच गाजला होता. या खरेदीतील गैरव्यवहारासंबंधीची चौकशी पूर्ण झाली असून, कारवाई मात्र झालेली नाही, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. ...
जानेवारी २०१२ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राज्यात माहिती व तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत १२,०४७ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील ३,६०२ गुन्ह्यांचा तपास करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली ...
अधिसेविकाने एका परिचारिकेकडून वॉर्डाची स्वच्छता करून घेतल्याविरोधात मेडिकलच्या परिचारिकेने बुधवारी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपासले. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली होती. ...