राज्यातील २३ जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला असून त्यापैकी १२ जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. ...
मानवी तस्करीच्या माध्यमातून बांग्लादेशमधून फसवून अल्पवयीन मुलींना भारतात आणले जात आहे. नाशिकच्या सिन्नर जवळील मुसळगाव सेक्स रॅकेट मध्ये ढकलल्या गेलेल्या एका मुलीने धाडस करुन पत्रकारांपुढे आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार पुढे आला. ...
मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी शासन आरक्षणविरोधी असल्याची भुमिका मांडत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला . ...
आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ...
राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून तीन वर्षात ऊर्जा विभागाने साडेचार लाख शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून शेतकऱ्यांना दिवसात १२ तास वीजपुरवठा करायचा असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट आणि खणखणीत उत्तर ऊर् ...
गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापूरात एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. 300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली. ...
आॅटोतून प्रवास करताना वर्धा जिल्ह्यातील एका वृद्धेची सोनाखळी बाजुला बसलेल्या महिलेने लंपास केली. रेणूबाई डोमाजी गवते (वय ६५) असे फिर्यादी वृद्धेचे नाव आहे. त्या हेटीकुंटी (ता. कारंजा, जि. वर्धा) येथील रहिवासी आहेत. ...
हेग येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश पदी फेरनिवड झाल्याबद्दल भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव काल विधानसभेत मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या संदर्भात अभिनंदन प्रस्ताव मांड ...
‘महाराष्ट्र माझा’ हे छायाचित्र प्रदर्शन केवळ छायाचित्रकारांच्या कलेचा आविष्कार नसून, सुंदर आणि सांस्कृतिक महाराष्ट्राचे प्रतिबिंब आहे. निसर्ग, व्यक्ती, संस्कृती, प्राणी, प्रथा व परंपरा यांचे उत्कृष्ट छायाचित्रण यात आहे. शिवाय शासकीय उपक्रमाने घडणार ...