तरोडीचे माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांचा मुलगा नरेंद्र हरिणखेडे (वय ३५) याची निर्घृण हत्या करून पळून गेलेला मुख्य आरोपी रूपसिंग ऊर्फ किसन भावसिंग सोळंकी याला नंदनवनच्या पोलीस पथकाने मंगळवारी भोपाळ जवळ अटक केली. ...
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे ...
केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासन तत्परतने कामाला लागले आहे. या मार्गाच्या कामात अडथळा असलेली दुकाने, इमारती तोडण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात महापालिका आपल्या स्वत: च्या मालकीच्या व शासकीय इमारती तोडणार आहे. मंगळवारी या कामाला सुरुवात ...
आईचे दागिने विकून कसातरी एक आॅटो विकत घेतला. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून तो चालवला व त्यातून हाती आलेल्या चार-दोन पैशांच्या बळावर मोठी झेप घेतली. प्रतिकूलतेच्या वादळांनी वाट अडवली खरी, पण स्वत:वरचा विश्वास त्याने ढळू दिला नाही. अभावातून प्रभाव ...
पट्टेदार वाघाने हिंगणा तालुक्यातील सावंगी - देवळी शिवारात असलेल्या पुरुषोत्तम गोतमारे यांच्या शेतातील केळीच्या बागेत मंगळवारी सकाळी शिरकाव केला. वाघाचा बागेत दिवसभर ठिय्या होता. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतात दाखल झाले. त्यांनी त् ...
उपराजधानीत बौद्ध विचारधारेच्या अध्ययनाला सखोलता प्राप्त व्हावी याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाने १० वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’ स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर अनेक अडचणींचा सामना करत ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या मुलीने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा दिली. काणे यांनी त्यावेळी ही बाब लपवून ठेवून स्वत:च्या नैतिक जबाबदारीचे ...
तात्काळ लर्निंग लायसन्स देण्याच्या बदल्यात दोन हजाराची लाच मागणाऱ्या सहायक मोटर वाहन निरीक्षक (एआरटीओ) तसेच एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जेरबंद केले. ...
शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत सगळी माहिती ठेवणारे सर्व्हिस बुक आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांची सर्व माहिती आता आॅनलाईन सेव्ह राहणार असून, सुटीचा अर्ज सुद्धा कर्मचाऱ्यांना आॅनलाईन टाकावा लागणार आहे. या यो ...
गेल्या काही वर्षांपासून उपराजधानीत आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील १० वर्षांत नागपुरात १७८ आर्थिक घोटाळे झाले. यातील ८६ घोटाळे ५० लाखांहून अधिक रकमेचे होते व यात ठकबाजांनी नागपूरकरांना ६६० कोटींहून अधिक रकमेचा चुना लावला. माहितीच्या अधिकार ...