कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलता ...
एका कंपनीच्या सुरक्षा भिंतीच्या कामात असलेल्या २८ वर्षाच्या मजुराला जवळच असलेल्या रोहित्रामधून निघालेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना १ जानेवारी २०१७ रोजी दुपारी घडली होती. परमेश यादव देवराई (२८) रा. जिजामातानगर, द ...
नागपूर शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित क रण्यात येणार आहे. यात बांधकाम करताना नियमानुसार पार्किंगची जागा तसेच मोकळी जागा न सोडलेल्या इमारती नियमित करण्यात येणार आहे. याला ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नासुप्रने घेतला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींच्या नावे पदके व पारितोषिके देण्यात येतात. दानदात्यांकडून यासाठी निधी देण्यात येतो. परंतु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द केल्यानंतर १०५ व्या दीक्षांत समा ...
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या नागपूर आणि पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी १५०७ कोटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३२२ कोटी अ ...
स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जनमंचने सुरू केलेली चळवळ आता मनीषनगरातही पोहोचली आहे. या चळवळअंतर्गत शहरातील नवव्या जेनेरिक औषधालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुठल्याही सामाजिक हिंसाचाराचा काँग्रेस पक्ष निषेध करते. मात्र, आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने भारत बंद करणाऱ्या दलित युवकांवर पोलीस व प्रशासनाकडून होत असलेल्या अत्याचाराचाही निषेध कराल तेवढा कमी आहे. खोट्या प्रकरणा ...
उमरेड तालुक्यातील पाचगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये धुमसणारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक व वर्तमान शिक्षिकेमधील वाद चांगलाच उफाळला आहे. शिक्षिकेद्वारे विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाने खुलासा करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद बोलाव ...
उन्हाळ्याच्या दिवसात कन्हान नदीचे पात्र कोरडे होते. याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. शहरातील काही भागात पाण्याची टंचाई निर्माण होते. उन्हाळ्याच्या दिवसातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी कन्हान- कोलार आणि वेणा नदीच्या संगमावर महापालिका बांध बा ...
स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. परंतु भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती नव्हती. ‘लोकमत’ ने या संदर्भात वृत्त प ...