वारांगनांमध्ये एचआयव्हीबाबत जाणीव-जागृतीचे काम करीत त्यांना मदतीचा हात देत सन्मानाने जीवन जगण्याचा, आशेचा किरण फुलवणाऱ्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा गेल्या सहा दशकांपासून सेवाधर्म अविरत सुरू आहे. ...
शिवसेनेचे पक्षप्रमुख ११ मे रोजी विदर्भ पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. या बैठकीदरम्यान शिवसेनेच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून स्वबळावर निवडणुका लढण्यासंदर्भात त्यांच्या भावनादेखील जाणून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडण ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वॉर्ड क्रमांक ७ मध्ये भरती असलेल्या एका बालिकेचा मृत्यू झाल्याने तिच्या मामाने डॉक्टरवर चाकूहल्ला केला. परंतु त्याचवेळी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) दोन सुरक्षा रक्षक ...
भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. डम्पिंगयार्ड दुसरीकडे हलविण्याची मागणी होत आहे. नागरिनांना होणारा त्रास लक्षात घेता त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा महापालिके चा प्रयत्न आहे. यातूनच भांडेवाडीत तब्बल ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. केवळ नाना पटोले उमेदवार असतील तरच समर्थन देण्यात येईल, अन्यथा पक्षाकडून स्वत:चा उमेदवार ...
दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी संतोष रामदास काळवे (२५) याला फाशीचीच शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी सरकार पक्षाने सोमवारी सत्र न्यायालयाला केली. ...
देशाच्या इतिहासात वर्तमान काळ हा सर्वाधिक संशोधनाचे पर्व म्हणून नोंदविला जाईल, असे दिसते. कारण कधी नव्हे एवढे शोध या काळात लागताहेत आणि विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या शोधांची ‘निर्मिती’ करणारे दुसरे तिसरे कुणी नसून आमचे राजकीय पुढारी आहेत. ...
अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा ...
थॅलेसेमिया ही एक प्रकारची रक्तव्याधी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे दीड कोटीवर रुग्ण आहेत. यातील दरवर्षी एक लाख रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात या आजाराच्या वाहकांची संख्या तीन कोटीवर आहे. यातील थॅलेसेमियाचा घातक (मेजर) प्रकारातील एक लाख रु ...
लग्नाचा स्वागत समारंभ (रिसेप्शन) आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांना घेऊन जात असलेल्या बोलेरोच्या चालकाचा ताबा सुटल्याने ती बोलेरो (मालवाहू) रोडच्या वळणावर उलटली. ही बोलेरोने दोन कोलांट उड्या घेतल्या. त्यात दोन वऱ्हाड्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १७ जण जखमी ...