खालावलेला शिक्षणाचा दर्जा व पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल यामुळे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. गेल्या पाच वर्षात ४१८० पटसंख्या कमी झाल्याने महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा बंद पडल्या आहेत. शाळा ब ...
जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वात बळकट मानली जाते, पण येणारा काळ ही ओळख पुसून टाकेल, अशी परिस्थिती तयार होत आहे. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी भारतीय विवाह संस्थेचे आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट करीत आहे. एकट्या नागपूर कुटु ...
महापालिकेच्या शहर बसमध्ये शहीद जवानांच्या पत्नींना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव परिवहन समितीच्या पुढील बैठकीत ठेवला जाणार आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक वैशाख दिवस (बुद्ध जयंतीनिमित्त) राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागातर्फे नागपुरात दोन दिवसीय जागतिक शांतता व समता परिषद आयोजित करण्यात आली आहे. ...
देश अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...
नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ९०.१५ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे. ...
एकच शेतजमीन दोघांना विकून महिलेची दोन कोटीने फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोराडी पोलिसांनी या प्रकरणात कामठीतील व्यापाऱ्यासह सहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...