शहरातील १० झोन कार्यालयांतर्गत करण्यात आलेल्या इमारत सर्वेक्षणात ६९१ पैकी १५९ इमारतींमध्ये अवैध बांधकाम करण्यात आले असून, मंजूर नकाशानुसार पार्किंगसाठी राखीव जागेवर करण्यात आलेले अवैध बांधकाम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आल्याची माहिती प् ...
राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे. ...
जिल्हाधिकारी म्हणून सचिन कुर्वे यांचा नागपूरचा कार्यकाळ अतिशय उत्तम राहिला. त्यांनी नागपूरचे जिल्हा प्रशासन खऱ्या अर्थाने पारदर्शी व गतिमान केले. गेल्या तीन वर्षांत अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यांची दखल खुद्द मुख्यमंत्री व पंतप्रधानांनीसुद्धा घे ...
समाजाच्या सुरक्षेचे काम हे सरकारचे आहे. परंतु देशात लहानग्या चिमुकल्यांवर होत असलेले अत्याचार बघून, हे शासन निष्क्रिय झाल्याचे दिसते आहे. या मुलींवर झालेले अत्याचार हे समस्त स्त्री वर्गाचा अपमान आहे. तरीही सरकार अशा बलात्काऱ्यांना पाठीशी घालत आहे, अश ...
कठुआ आणि उन्नावमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून, सर्वत्र निषेध नोंदविला जात आहे. सोमवारी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या गेटसमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या विधी विभागातर्फे देशात महि ...
उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे परवाने हे यापुढे आॅनलाईनच देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...
हिंगणा तालुक्यातील डिगडोह (देवी) येथील पोलीसनगरात राहणाऱ्या पराग बायस्कर यांच्या घराच्या ‘बाथरूम’मध्ये शिरलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी जेरबंद करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो सुदृढ असल्याचे स्पष्ट होताच त्याला सोमवारी दुपारी हिंगणा वनपरिक्षेत्रा ...
खोटे कागदपत्र तयार करून शेतीची विक्री करण्याच्या सौद्यात साक्षीदाराकडून लाचेची मागणी करणे कोंढाळीच्या पोलीस उपनिरीक्षकासह हेडकॉन्स्टेबलला महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत सूचना देताच सापळा रचून दोघांनाही २० हजार रुपयांची लाच घेताना रंग ...
नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात ...
कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आह ...