वर्धा रोडवरील चिंचभवन पुलाजवळ वाहतूक संचालित करीत असलेल्या मेट्रो रेल्वेच्या मार्शलला ट्रेलरने चिरडले. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला. वैभव प्रभाकर गाडेकर (१९) रा. न्यू सुभेदार ले-आऊट असे मृताचे नाव आहे. गेल्या १४ तासात रस्ते अपघातात तिघांना जीव ग ...
भारतीय रेल्वेत दरवर्षी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेल्वे बोर्ड स्तरावर रेल्वे मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार समारंभात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ...
स्वरसाधना, संस्कार भारती व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सायंटिफिक सभागृहात पं. प्रभाकर देशमुख स्मृती समारोह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रख्यात संतूर वादक पं. वाल्मिक धांडे व ज्येष्ठ गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे गा ...
खापरी ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंतच्या एटग्रेड (जमीन) सेक्शनचे काम पूर्ण झाले असून कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांनी जॉय राईडसाठी हिरवी झेंडी दिली आहे. आता नागपूरकरांचे लक्ष शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या इतर कामांवर केंद्रीत झाल ...
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर ‘सेक्स फॉर डिग्री’ प्रकरणात होत असलेल्या आधारहीन व निंदनीय आरोपांचा महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. पुरोहित यांच्या स्वच्छ प्रतिमेला कलंकित करण्यासाठी जाण ...
‘रमी क्लब’वर टाकलेल्या धाडीदरम्यान गणेशपेठ पोलिसांनी २ लाख २० हजार रुपये उडविल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पीडित व्यक्तीने सहपोलीस आयुक्तांकडेच ‘व्हिडीओ क्लिपिंग’सह याची तक्रार केली आहे; सोबतच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी युथ काँग्रेसक ...
महापालिकेने पेन्शनसाठी पात्र असलेल्या २,३२४ स्थायी कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोट्यवधीची रक्कम कपात करण्यात आली. परंतु महापालिकेने आपल्या वाट्याची १९.३९ कोट ...
आॅटोतून प्रवास करणारा नागरिक चालकांच्या मनमानीला बळी पडू नये, यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. चौकातील रहदारी सुरळीत व्हावी, यासाठी चौकातील आॅटो पार्किंगवर नजर ठेवली जात आहे, असा दावा वाहतूक पोलिसांकडून केला जातो. याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’चम ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला भारतात खूप महत्त्व आहे. यादिवशी विशेषत्वाने सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीला प्राधान्य दिल्या जाते. अक्षयतृतीयेला दागिने खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, असे मानण्यात येते. यामुळेच बुधवारी अक्षयत ...
राज्य शासनाने प्लास्टिकबंदीची अधिसूचना लागू केली आहे़ याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण म्हणून महापालिकेवर आहे. बंदी असल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. जनजागृती व ...