मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना, प्रकल्प राबविले जात असले तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. यामुळे ‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
उत्कृष्ट कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मोहाडी येथील ‘करवती मलबरी साडी’ तसेच ‘सिल्कच्या जाला घिसा साडी’ने संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नागपूर-अमरावती विभागातून या स्पर्धेसाठी हातमागावरील ...
आजाराला आमंत्रण देणाऱ्या इंडस्ट्रीयल म्हणजे अखाद्य बर्फाची बाजारात सर्रास विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लग्नसमारंभात पिण्याच्या पाण्यात हा बर्फ टाकण्यात येत आहे. या अवैध प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून कारखाने वा विक्रेत्यांवर अजून ...
उपराजधानीत गेल्या सहा वर्षात टप्प्याटप्प्याने अवयव दानाचा आकडा वाढत असलातरी हव्या त्या प्रमाणात अवयव दान होत नसल्याचे वास्तव आहे. ही संख्या वाढण्यासाठी व गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ‘मोहन फाऊंडेशन’ व टाटा ...
भंडारा मार्गावरील प्रस्तावित पारडी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या तीन इमारती मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पाडल्या. सकाळी ११ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...
मोहननगरातील लाला जयनारायण मार्ग, चौरसिया चौक, परिसरात सेंट जोसेफ स्कूलच्या मागील भागातील वस्त्यातील नागरिकांना एक तास पाणीपुरवठा होतो. यात अर्धातास नळाला दूषित पाणी येते. ...
शहर काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील, प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. प्रसंगी नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे. ज्यांना पक्षात सक्रिय रहायचे असेल त्यांनीच पदावर रहावे. जे काम करण्यास इच्छुक ...
प्रशासनाची दिशाभूल करून विदेशवारीवर गेलेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जारी केले आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिध्दार्थ विनायक काणे आणि त्यांची मुलगी शिवानी काणे यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. न्यायालयाने त्यांना २२ मे रोजी हजर राहण्याचे आदेश देत उत्तर सादर करण्यास म्हटले आह ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रतीक्षित दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर दोन आठवड्यात तयार होणार आहे. हा डीपीआर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. ...