धंतोली, सीताबर्डीकडे जाणाऱ्या दक्षिण नागपूरच्या रहिवाशांना वंजारीनगर पाण्याच्या टाकीपासून वेढा घेताना होणारा मनस्ताप आता थांबणार आहे. वंजारीनगर टाकी ते अजनी चौकपर्यंत सरळ डिपी रस्ता करण्यास शासनाने मान्यता दिली असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, ...
महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या पडताळणी करण्यासाठी सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या ३० कॅमेऱ्यांपैकी १० कॅमेरे गायब करण्यात आल़े तसेच याबाबची फाईलही बेपत्ता झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ...
सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामावर तत्परतेने बुलडोजर चालविणाऱ्या महापालिका प्रशासनाची गांधीसागर तलावाजवळील एम्प्रेस मॉलवर मात्र कृपादृष्टी आहे. येथील दोन इमारतीत अडीच ते तीन लाख चौरस फूट जागेवर अनधिकृत बांधकाम होत आहे़ यासंदर्भात नगररचना वा महापालि ...
बँकांना फसवून कष्टकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या कर्जबुडव्या उद्योजकांमुळे देश होरपळत आहे. अशा कर्जबुडव्यांना आणि बँकांना नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी चांगलीच चपराक लावली आहे. या महिलांनी विविध बँकांकडून घेतलेले ४२ कोटी रुपयांचे कर्ज एकही हप्ता न चुक ...
पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर, उमरेड-पवनी-करहांडला तसेच टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांचा स्रोत कमी झाल्यामुळे नैसर्गिक तसेच कृत्रिम अशा एकूण ३५० पाणवठ्याद्वारे पिण्याचे पाणी उप ...
भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला तर कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले. हा अपघात सावनेर-नागपूर मार्गावरील पाटणसावंगीजवळील टोलनाक्याजवळ दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास झाल ...
बाबासाहेब आंबेडकरांसमोर समाजाच्या समस्या सोडविणे हे एकच मोठे ध्येय होते. त्यासाठी कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. औषध नसल्यामुळे त्यांचा मुलगा मृत्यू पावला. परंतु कुणापुढे त्यांनी हात पसरले नाहीत. पण आज सुखसोयीच्या मागे लागून अनेकजण बेधडकपणे भ् ...
तरुणांना देशभक्तीची शिकवण देणारे आणि जागरूक नागरिक घडवणारे प्रहार संघटनेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...