मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सार्वजनिक व आरक्षित भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास मनाई केली. या अंतरिम आदेशामुळे सरकार व स्थानिक प्रशासनाला यासंदर्भातील प्रक्रिया थांबवावी लागणार आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेचे स्ट्रीट एलईडी लॅम्प कंत्राटदार सोनू इलेक्ट्रिकल्स, बालाजी असोसिएटस् व अनिल इलेक्ट्रिकल्स अॅन्ड असोसिएटस् यांना दणका दिला. बिले थांबविण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, ही या कंत्राटदारांची वि ...
महामेट्रोचे विकास कार्य अधिक गतीने सुरू आहे. एलिव्हेटेड सेक्शनवर एअरपोर्ट साऊथ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत १.५ कि.मी. ट्रॅकचे कार्य जवळपास पूर्ण झाले आहे. या ट्रॅकची पाहणी करण्यासाठी या ट्रॅकवरून बुलंद शटर इंजिनचे औपचारिक प्रदर्शन करण्यात आले. रि ...
आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीचे सुपरवायझर यशवंत उरकुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास महाल भागातील शेळके यांच्या कार्यालयाजवळ ही घटन ...
फिरायला नेण्याच्या बहाण्याने वस्तीतील युवकाचे अपहरण करून अंबाझरीतील कुख्यात गुंड संतोष (वय ३२) आणि त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांनी त्याची हत्या केली. कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो तेलंगखेडीतील बालाजी सायकल स्टो ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील अग्रसेन चौकात बांधकाम सुरू आहे. त्याअंतर्गत मंगळवारी रात्री पिलरवर काँक्रिट गर्डर सेगमेंट लावण्याचे काम सुरू होते. तांत्रिक बिघाडामुळे क्रेनला बांधलेल्या सेगमेंटची पकड ...
ज्या पद्धतीने वाळूचे उत्खनन सुरू आहे आणि नद्यांचे स्रोत आटत चालले आहे. हे असेच सुरू राहिले तर पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिीक बंदीप्रमाणे वाळू उपसावरही बंदीचाही निर्णय घ्यावा लागेल, शासन यादिशेने विचार करीत आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार मल ...
वानाडोंगरी नगर परिषदेची १५ जुलैला होणारी पहिली सार्वत्रिक निवडणूक आता १९ जुलै रोजी होणार आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. ११) जारी केला. सुधारित कार्यक्रमानुसार आता २० जुलैला मतमोजणी होणार असून पारशिवनी नगर पंचायतची मतमोजणीही त्य ...
आॅनलाईन फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढत आहे. त्यातच बँकेतून अधिकारी बोलतो, एटीएमची मुदत संपली, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) पाठवा अशा भूलथापा देत लुबाडणुकीचे प्रकार वाढले आहेत. याकडे लक्ष वेधत अशा फसवणुकींपासून नागरिकांनी सावध राहावे, ...
जिल्ह्यातील धानपट्टा म्हणून रामटेक आणि मौदा तालुक्याची काहीशी ओळख आहे. या दोन्ही तालुक्यांची भिस्त पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर आहे. पेंचमधून कालव्याद्वारे पाणी मिळाल्यास धानाचे भरघोस उत्पादन घेतले जाते. यासाठी चार पाळ्यांमध्ये धानाला पाणी मिळणे गरजेचे ...