‘उम्र कितनी भी ढल जाये, चेहरे पे झुर्रिया ही क्यू न ठहर जाये, लेकिन जिंदादील कभी बुढा नही होता’... अगदी साठी गाठलेल्या या चार गृहिणींबद्दल असेच म्हणावे लागेल. जीवनाच्या उत्तरार्धात नातवंडांमध्ये आनंद शोधण्याच्या वयात, या चार महिलांनी खेळामध्ये आनंदान ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका अवमानना प्रकरणामध्ये केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन, हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. लक्ष्मणसिंग राठोड व उप-महासंचालक डॉ. पी. के. नंदनकर यांना येत्या ३० जुलै र ...
विदर्भात सध्या कोणकोणत्या सिंचन कॅनल्सचे बांधकाम अपूर्ण आहे व ते बांधकाम कधीपर्यंत पूर्ण केले जाईल अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली असून यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून ८ आॅगस्टपर्यंत वेळ दिला आहे ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ८ वाजतापासूनची असताना औषधवैद्यकशास्त्र विभागात १०.४५ वाजूनही एकही वरिष्ठ डॉक्टर नव्हते. ज्यांना रुग्ण कौशल्याबाबत ज्ञान नाही ते ‘जेआर १’, ‘जेआर २’ रुग्णसेवा दे ...
यापुढे इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सूक्ष्म नजर राहणार आहे. भविष्यामध्ये प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नये याकरिता न्यायालयाने सोमवारी यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, ...
नागपूर जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१४ पासून जिल्ह्यामध्ये २४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ३९ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे ...
पवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश द्वारासमोरची जागा स्मारकासाठी अतिशय आवश्यक आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ही ३.८४ एकर जागा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवून येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी ही ...
राज्यातील एकूण ४६४ न्यायालयीन इमारतींपैकी १३ इमारती या मोडकळीस आल्या असल्याचा ठपका विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने ठेवला आहे. मोडकळीस आलेल्या या इमारतींची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती तीन महिन्यात सादर करावी, अ ...
या देशातील प्रत्येक बालक म्हणजे देशाचे उद्याचे भविष्य आहे. बालकांचा सुदृढ विकास करण्याच्या दृष्टीने त्यांचे योग्य संगोपन करणे, दर्जेदार शिक्षण, आरोग्य देणे ही शासनाची, समाजाची आणि पालकांचीही जबाबदारी आहे. ...
दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत केंद्र सरकारने मोठी घट केली आहे. पूर्वी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या तुलनेत ही संख्या अर्ध्यापेक्षाही कमी झाली आहे. ...