अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य त्यांच्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भा ...
बुधवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी पहाटे जोर पकडून यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अनेक भागात पाणी साचले असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
शहरातील मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटचा परिसर. येथील तंत्र सहसंचालक कार्यालय परिसरात ब्रिटिश रेसिडेंटची इमारत होती. १५ आॅगस्ट १९४७ रोजी येथे स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील काही वृक्ष आजही डोलात उभे आहेत. ...
ध्वजारोहण करणे, मानवंदना देणे, राष्ट्रगीत गायन करणे असे चित्र गणराज्य दिन वा स्वातंत्र्यदिनाला दिसते. मात्र शाळेला आर्थिक स्वरुपात किंवा वस्तूंच्या स्वरुपात देणगी देऊन स्वातंत्र्यदिन साजरा करणारेही एक गाव आहे. ...
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आलेल्या मानाच्या राष्ट्रपती पदकांपैकी ८ शौर्यपदकांसह तब्बल ५१ पदके मिळवून महाराष्ट्राने देशात आपल्या शौर्याचा झेंडा फडकावला आहे. ...
अखेर न्यायालयीन लढ्यानंतर गोवारींना आदिवासींचा दर्जा प्राप्त झाला व एकलव्याप्रमाणे सुरू असलेल्या या लढ्याला सुमारे सहा दशकानंतर यश आले. खऱ्या अर्थाने शहिदांच्या आत्म्यांना शांती लाभली. ...
अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मागील अनेक दशकापासून खाकी गणवेश आहे. परंतु एखाद्या दुर्घटनेदरम्यान खाकी रंगाच्या गणवेशामुळे अग्निशमन अधिकारी, पोलीस यांच्यातील फरक स्पष्ट होत नव्हता. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण राज्यात अग्निशमन विभागातील ...