अनाथाश्रमातील मुलांसाठी दिवाळी उत्सवाप्रमाणे हा आनंद मिळणेही दुर्मिळ गोष्ट. या मुलांना दिवाळीच्या उत्सवासोबत इतर विद्यार्थ्यांप्रमाणे खास कल्चरल दिनाचा आनंद देण्याचे काम ‘परिंदे’च्या तरुणांनी केले आहे. ...
शेअर बाजारातील मरगळ आणि काही क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. तब्बल सहा वर्षांनंतर धनत्रयोदशीआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप घेतली असूनही सराफा बाजारात उत्साह आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह शेअर बाजारातील मरगळ प ...
राज्य शासनाने जुन्या आकृतिबंधाप्रमाणे पदभरती करण्याचे आश्वासन दिल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रिक्त पदांचा अनुशेष दूर होण्याची चिन्हे आहेत. मात्र विद्यापीठातील नेमक्या किती पदांवर भरती होईल, हे शासनाने स्पष्ट केलेले नाही. ना ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीने येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. समिती या निवडणुका ‘निवडणूक आंदोलन’ म्हणून लढविणार असून, त्यासाठी सर्व विदर्भवादी पक्ष, विदर्भवादी संघटना, शेतकरी संघटना, बेरोजगार संघटनांशी समन्वय साधणार ...
महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या महागाई भत्त्याच्या ७० महिन्यांच्या शिल्लक रकमेपैकी सरसकट दहा हजार रुपये दिवाळीपूर्वी वाटप करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यात आठ कोटींचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सफाई ऐवजदारांनाही वाटप केले जाणार ...
गेल्या काही काळापासून संघटन मजबुतीसाठी धडपडणाऱ्या आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नागपुरात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली व राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय य ...
मी राजकारणी आहे, पण तरीही मी नवनवीन प्रयोग करीत असतो. पण माझे प्रयोग वेस्टला बेस्ट करण्याचे असते. त्यामुळेच मी सलूनमधील वेस्ट जाणारे केस, सिव्हेज व नाल्यामध्ये वाहून जाणारे पाणी, उसाचे गाळप केल्यानंतर निघालेला कचरा, डम्पिंग यार्डमध्ये फेकण्यात आलेला ...
महाराष्ट्र शासनाने २०१४ पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा भरतीवर अघोषित बंदी आणली असून सरकारच्या या धोरणामुळे मागासवर्गीयांचा अनुशेष वाढत आहे. २०१८ पर्यंत हा अनुशेष तीन लाखावर गेला असल्याची टीका कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इं ...
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे सगळ्या साहित्य प्रेमींचे डोळे लागलेले असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुका महामंडळाने यावर्षापासून बंद केल्या आणि पहिल्याच वर्षी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्षपदासाठी ...
३,२९० शाळांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पत्रं पोहचविण्यात आली. परिपाठात मुलांना हे पत्र वाचून दाखवा, सूचना फलकावर, दर्शनी भागावर पत्र लावा, अशा कोणत्याही सूचना न देता पत्र मुलांपर्यंत पोहचविण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिले.सर्वच शाळेत मु ...