‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) सोबत चर्चा सुरू असताना सरकारने ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ मध्ये सुधारणा करीत २० डिसेंबरला ‘ग्राहक संरक्षण अधिनियम २०१८’ लोकसभेत पारित केले. हा कायदा डॉक्टरांसाठी जाचक आहे. यामुळे याचा निषेध म्हणून ४ जानेवारी रोजी खास ...
शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिके च्या आरोग्य विभागाकडून १७ डिसेंबरपासून कचरा विलगीकरण बंधनकारक केले आहे. निर्णयांची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. यासोबत शहरातील मोकळ्या भूखंडावर कचरा साचून राहतो. अने ...
आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. याचे सारे श्रेय केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना झेप घेण्यासाठी सावित्रीबाईंनी आकाश मोकळे करून दिले. मुलींनी आत्मविश्वास ...
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे २ जानेवारीला पाचपावली, रेल्वे गेट क्र. १ येथील गंगा स्वीट या बनावट पिस्त्याचा वापर करून सोनपापडी तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून ३ लाख १६ हजार ७४५ रुपये किमतीची ४८७३ किलो सोनपापडी जप् ...
जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे ...
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंबाझरी घाट येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या डॉ. अरुणा पाटील यांनी अंत्यसंस्काराचे कर् ...
मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमे ...
मी ‘बजाज ऑटो’ व ‘बजाज फायनान्स’मधून २००५ सालीच निवृत्त झालो आहे आणि आता दोन्ही कंपन्यांचा मी गैरकार्यकारी चेअरमन आहे. मात्र मी अद्यापही काम करणे थांबविलेले नाही. कारण उत्तराधिकाऱ्याचे नियोजन हे निवृत्तीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, असे मत ‘बजाज ऑटो’ स ...
पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे वर्षभरात उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहचले. त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याने गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८९८ गंभीर गुन् ...