बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याची तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी नुकतीच व ...
गेल्या ३५ वर्षांपासून काम सुरू असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल याकडे पूर्व विदर्भाचे लक्ष लागलेले आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत झालेल्या कामाबाबत गोसेखुर्द प्रकल्प मंडळ आणि केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिस ...
महिला ग्राहकास चेहऱ्यावर लावायला चुकीचे ऑईनमेंट दिल्यामुळे मौदा तालुक्यातील तारसा येथील सौरभ मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार मंचने जोरदार दणका दिला आहे. ग्राहकास १ लाख १५ हजार रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश. ...
नायलॉनचा मांजा सर्वसामान्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. या मांजाला कुठे तरी आवर घातला जावा अशी भावना जनसामान्यात व्यक्त होत असताना, आणखी एक इसम जखमी झाला. गळा कापल्याने तब्बल २२ टाके लागले. ...
मेयोच्या १५० एमबीबीएस जागांसाठी भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) काढलेली त्रुटी दूर न करता मेयो प्रशासनाने त्यात भर टाकली आहे. शल्यचिकित्सा विभागाचे एक युनिट कमी असल्याची त्रुटी असताना त्याच विभागाच्या वॉर्डात ‘एमआरआय’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ...
आत्महत्या करण्याचा विचार मनात आला तर एकदा मुंबईतील उद्योजिका कल्पना सरोज यांना भेटा, असा उल्लेख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांनी असे का म्हटले असावे, याचा उलगडा शनिवारी जागतिक मराठी संमेलनाच्या मंचावर स्वत: पद्मश्री कल्पना ...
व्यवसाय करताना नफा पोटापुरता मर्यादित ठेवला, तर व्यवसायाच्या भरभराटीला वेळ लागत नाही. भारत विकास प्रतिष्ठान (बीव्हीजी) ही कंपनी नसून एक चळवळ आहे. जिने सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना या देशात राबविली आहे. त्यामुळे बीव्हीजी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या स ...
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक प्रवासी वाहनांना ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. १ जानेवारीप ...
प्रत्येकाच्या मनात अनेक भाव लपलेले असतात, एकांतवासात ते आपण अनुभवतो, स्वप्नांमध्ये त्याची प्रचिती होते. पण सामान्य माणूस जगण्याचा आटापिटा करताना ते भाव हरवूनही जातो. पण कलावंत त्या भावनांना कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटतात आणि त्यातून एका ...