बेहिशेबी मालमत्ता बाळगणारा सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज व इतर आरोपींविरुद्धच्या खटल्यात सरकार पक्षाने मंगळवारी सत्र न्यायालयामध्ये साक्षपुरावे नोंदविण्याचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींविरुद्ध साक्षीदार तपासण्यास ...
उपराजधानीत थकीत पाणीपट्टीच्या रकमेचा आकडा शंभर कोटींहून अधिक झाला आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार शहरातील १ लाख ९० हजारांहून अधिक ग्राहकांकडे थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. ...
गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांच्या नेटवर्कचा हिस्सा असलेला विदर्भातील प्रमुख ड्रगमाफिया आबू फिरोज खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी फिल्मीस्टाईल अटक केली. आबूच्या अटकेमुळे ड्रग्स तस्करीत गुंतलेले मध्यभारतातील अनेक मासे ...
‘सुपर मॉम’, ‘सुपर वूमन’ असे लेबल लावत महिलांचे मार्केटिंग केले. प्रत्यक्षात कुणीही सुपर नसतो. स्त्रीचे सौंदर्य हे दिसण्यात नाही तर तिच्या कर्तृत्वात आहे. त्यामुळे महिलांनी सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता व्यवस्था चालविणारे शासनकर्ते व्हावे, असे आवाहन मह ...
वर्धा मार्गावरील रॅडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी रात्री पोलिसांनी छापा घालून तेथे चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला. या कारवाईमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालविणा ...
यवतमाळ येथे हाणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचे राज्यातच नाही तर देशभरात वादळ उठले असून साहित्य जगताकडून तीव्र पडसाद उमटत आहेत. ...
ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या यवतमाळमधील साहित्य संमेलनातील उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादळाबाबत ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
नागपूरच्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच सेंद्रिय ब्लॅक राईस पिकविला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात आला असून, आरोग्यवर्धक असलेला हा काळा तांदूळ आता सामान्य नागपूरकरांनाही खरेदी करता येणार आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ श्रेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनात येऊ नका, असे पत्र पाठविले. या सर्व प्रकाराकडे साहित्यिक व कवींकडून आयोजक समितीवर व महामंडळावर ताशेरे ओढले जात आहेत. ...