महामेट्रोत नव्याने भरती झालेले २६० अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या संचालनासाठी प्रशिक्षित करण्यात येत आहे. प्रशिक्षितांच्या सरावासाठी वेळोवेळी ‘मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे तयार आहे किंवा नाही याची खात्री महामेट् ...
वर्धा जिल्ह्यात बोर प्रकल्पासह दहा लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांनी तळ गाठला आहे. ...
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ‘मिशन झिरो पेंडन्सी’ दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम उपक्रमांतर्गत शहरातील दोन हजार दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड मिळणार आहेत. ...
एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला आहे, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती म्हणजे ‘न्युक्लिअर मेडिसीन’. मेडिकलमधील या विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. ...
नागपूर महापालिकेच्या हद्दीतील वीज आता राज्यात सर्वात महाग झाली आहे. रस्त्यांच्या मध्ये आलेल्या वीज खांबांना हटवण्यासाठी वीज ग्राहकांकडून प्रति युनिट सहा पैसे अधिकचे घेण्यात येतील. ...
काँग्रेससकडून जातीपातीच्या राजकारणावर भर देण्यात येत आहे. अशा राजकारणातून काँग्रेसचे नेते समाजात दहशत पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला डोळ ...
भूखंड विक्रीचा करारनामा करून ३० लाख ५० हजार रुपये घेणाऱ्या लॅण्ड डेव्हलपर्सने दोन वर्षे होऊनही भूखंडाची विक्री करून दिली नाही. त्यामुळे तिघांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यातील राहुल शरद पिल्लेवार (वय ३८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेलतरोडी आरोपी ...
रविवारी रात्री शांतिनगरातील प्रवीण ऊर्फ शशी नत्थूजी गायधने (३२) च्या हत्याकांडातील आरोपी कुख्यात गुंड भुऱ्या ऊर्फ ओमप्रकाश लीलाधर नागपुरे (वय २१), त्याचे वडील आणि भाऊ अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, साध्या सरळ स्वभावाच्या शशीची कुख्यात भुऱ्य ...