पराभव समोर दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तोल गेला आहे. ते वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नसल्याने ते आता धमक्या देत फिरत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ...
वर्धा येथील जाहीर सभा आटोपून अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे दिल्लीला रवाना होण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नाही. त्यामुळे शेवटी राहुल गांधी कारने नागपूरला पोहचले व रात् ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर नागपूरला पहिले स्थान प्राप्त झाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंत नागपूर शहरात प्रचंड वेगाने कामे सुरू आहेत. यामुळेच गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या या ...
ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात त ...
शहरातील सार्वजनिक मुतारी नियमित स्वच्छ राहात नाही. दुर्गंधीमुळे नागरिक त्याचा उपयोग करणे टाळतात. नागरिक उघड्यावर किंवा आडमार्गाला लघुशंका करतात. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. परंतु अंमलबजावणी होत नसल्याने नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचि ...
कंत्राटदाराकडून होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात शुक्रवारी कॅरेज अँड वॅगन विभागातील जवळपास ८० महिला आणि पुरुष कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सर्व कामगारांनी रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. अखेर सायंकाळी कंत्राटदाराने १०० रुपये वेतन अधिक दे ...
एम. डी., एम. एस. अभ्यासक्रमातील मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात डॉ. आदिती गुप्ता, डॉ. अनुज लद्दड, डॉ. रसिका सराफ व इतरांनी रिट याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षण अवैध असून ते रद्द करण्यात या ...
लोकसभेच्या निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघातील उमेदवार तसेच पक्षासाठी प्रचार करताना सर्व प्रचार साहित्यासाठी जिल्हा माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीतर्फे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच सर्व बल्क एसएमएस पाठविण्यापूर्वी प्रमाणित करणे आवश ...
प्रियकराने दुसऱ्या युवतीसोबत सूत जुळविल्याचे समजल्याने एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला प्रियकराची दगाबाजी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
शहराचे तापमान ४२ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नागपुरात ३६४ रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत ४७ रुग्ण आढळून आले आहेत. मेयो, मेडिकलमध्ये मात्र, अद्यापही शीतकक्ष ( ...