मोक्षधाम ते धंतोली ठाण्याच्या दरम्यान रेल्वे पुलाचे बुधवारी दुपारी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्याने जवळपास तासभर रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. पुलाखालची वाहतूक थांबविल्याने वाहनचालकांना त्रास होत होता. वाहतुकीचा जामसुद्धा लागला होता. ...
धंतोलीत मुख्यालय असलेल्या नवोदय बँकेत ३९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब पुढे आली आहे. अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी संचालक मंडळ, अधिकारी आणि निवडक कर्जदारांविरुद्ध फसवणूक, एमपीआयडी आणि आयटी कायद ...
नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या प्रकल्पात १० जूनपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. ३० जूनपर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करीत आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी बुधवारी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. ...
अॅक्टिव्हाने दूध आणायला जात असलेल्या दोन तरुण बहिणींना टिप्परने चिरडले. या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पारडी चौक हनुमान मंदिराजवळ घडली. ...
‘सिरी’चे (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालक व प्रसिद्ध संशोधक डॉ.संजय मोरेश्वर वाघ (६०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उपराजधानीतील वैज्ञानिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे. ‘आईनस्टाईन’च्या सापेक्षतावादाला त्यांनी ...
नवेगाव खैरी येथून कन्हान जलशुद्धीकरण केंद्रासाठी कालव्यातून पाणी सोडले जाते. हा कालवा नदीला लागून आहे. तामसवाडी गावाजवळ कन्हान नदीच्या प्रवाहात वेकोलीच्या कंत्राटदाराने ट्रक वाहतुकीसाठी ३० फूट रुंदीचा रस्ता तयार केला. यामुळे नदीचा प्रवाह बाधित झाला. ...
पत्नीसोबत झालेल्या वादात तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या सूरज खोब्रागडे याचा मृत्यू झाला आहे. सूरजच्या वडिलांनी मुलाच्या हत्येत साळ्यासह पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप केला आहे. यामुळे प्रकरणात नवीन वळण आले आहे. ...
ग्राहकाचे २ लाख ७२ हजार ९३६ रुपये २४ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मॉ वैदेही बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार अश ...
न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने दुष्काळग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुट्यातही विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबवून आधार दिला होता. पण पोषण आहारातील बोगसगिरी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण एकाह ...
सामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव यंदा ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे दोन हजार रुपयांची वाढ होऊन ठोकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ८५ ते ८७ रुपय ...