नागपूर व रामटेक मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना यार्डमध्ये होणार आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी ३० एप्रिलला झालेल्या बैठकीत कळमना मार्केट यार्ड अंतर्गत सर्व बाजारातील व ...
खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्र ...
महावितरणच्या सेंट्रलाईज्ड बिलिंग यंत्रणेत सातत्याने त्रुटी उघडकीस येत आहेत. सेक्युरिटी डिपॉझिटचे व्याज दोन वेळा घेतल्यानंतर आता सोलर रुफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांना सलग दोन महिने क्रेडिट देण्यात आले आहे. बिल पाहून ग्राहक आनंदात आहेत. परंतु पुढच्याच बिलम ...
भारतात प्रत्येक नववी व्यक्ती उच्च रक्तदाब म्हणजे ‘हायपरटेन्शन’च्या विळख्यात आहे. कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक आढळून येणाऱ्या आजाराला 'सायलंट किलर' म्हणूनही ओळखले जाते. मेंदू, डोळे, हृदय, मूत्राशय अशा जवळपास सर्वच अवयवांवर या आजाराचा अप्रत्यक्ष परिणाम ...
भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला असून कचरा कुठे साठवावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. ...
उपलब्ध जलसाठ्यातून नागपूर शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी पुढील महिनाभरासाठी नियोजन करा. टँकरची संख्या वाढवून टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी देण्यात ...
२३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने एकीकडे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. तर दुसरीकडे सूर्याचा प्रकोप वाढत असून पुढील आठवडा नागपूरकरांची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे ‘हीट वेव्ह’ची तीव्रत ...
दोन वर्षापूर्वी चालविण्यात आलेल्या हॉलिडे स्पेशल नागपूर - मडगाव (गोवा) ट्रेन पुन्हा सुरू होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मध्य रेल्वेचे महाप्रबंधक बी.के. शर्मा यांनी मंडळ प्रबंधकांना मुख्यालयाला पाठविण्यास सांगितले आहे. तसेच बंद करण्यात आलेली अजनी-का ...
संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखे ...